खेडभोसे येथील भारत झांबरे यांच्या कृषी केंद्राचे पुराच्या पाण्यामुळे झाले लाखो रुपयांचे नुकसान

नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा केली व्यक्त
पंढरपूर दि.१८(क.वृ.):- भारत झांबरे सर यांच्या इंडिया कृषी केंद्र, खेडभोसे ता.पंढरपूर या दुकानाचे भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे झालेले अतोनाथ नुकसान, दुकान पाण्यात आहे जवळ जवळ ५० ते ६० लाखाच्या पुढे नुकसान झाले असुन, यामध्ये विविध रासायनिक खते, कीटकनाशके, बि-बियाने, द्राक्
हजारो एकर शेतीचे, शेतीमालाचे नुकसान झाले आहे, गेल्या वर्षी महापूर त्यातुन अजून शेतकरी, व्यवसायीक सावरला नाही तोपर्यंत कोरोना या रोगाची महामारी,तोपर्यंत पुन्हा महापूर शेतकरी बांधव, तसेच व्यवसायीक पुरता हवालदिल झाला आहे. कर्जाचा डोंगर होऊन बसला आहे. पूरग्रस्त नागरिकांतुन एकच मागनी होत आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरित नुकसानभरपाई मिळावी.
0 Comments