वर्षाआरंभा निमित्त अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन
अन्नछत्र मंडळात दिवसात १ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.वर्षीआरंभी भाविकांच्या गर्दीने सवोंउच्चांक गाठला आहे.
चौकट :
न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
.png)
0 Comments