महाराष्ट्राचं नशीबच थोर.
यशवंतराव चव्हाण यांच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पद्मश्री विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, पंजाबराव देशमुख, दादासाहेब रुपवते, वसंतराव नाईक अशी फारच थोडी माणसं नावारूपाला आली.
फडणवीस-शिंदे काळात फुके, कंभोज, महाजन, दोन राणा, दोन राणे, पडळकर, सदावर्ते, सत्तार, बांगर, लाड, शिरसाट, गायकवाड, शहाजीबापू, आचार्य वगैरे अशी एकाचढ एक थोर माणसं नावारूपाला आली.
(सौजन्य विश्वंभर चौधरी फेसबुक)
0 Comments