Hot Posts

6/recent/ticker-posts

जितेंद्र आव्हाड यांनी केला सिकंदर चा सन्मान

 जितेंद्र  आव्हाड  यांनी केला सिकंदर चा सन्मान



मुंबई (कटूसत्य वृत्त):- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत, मानाची "महाराष्ट्र केसरी" स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी आज माझ्या घरी भेट दिली.गेल्या वर्षीच सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते.परंतु वादग्रस्त निर्णयाचा ते बळी ठरलें.पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देता अवघ्या 23 सेकंदात अस्मान दाखवले.

येणाऱ्या काळात ते भारताच प्रतिनिधीत्व ऑलिंपिक मध्ये करतील याची खात्री आहे.आणि यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे.यासोबतच महाराष्ट्र सरकारला,सिकंदर शेख यांना शासकीय सेवेत समविष्ट करून घ्यावे,अशी मागणी देखील केली आहे.
सिकंदर यांना उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा..
Reactions

Post a Comment

0 Comments